Wednesday, 26 October 2016

मुंबई मेरी जाण


मुंबई-मुंबई म्हटल्यावर डोळ्या समोर उभ्या राहतात त्या मोठमोठ्या इमारती मोठमोठ्या गाड्या, मुंबई मेरी जण म्हणायला मला काहीच हरकत नाही कारण या मुंबईने खूप इतिहास घडवले आहेत. या मुंबई ने अनेक जणांना तरल आहे. जगातील वेगवेगळ्या लोकांची मिळून हि मुंबई बनली आहे. इथे अनेक प्रकारचे लोक राहतात.अनेक भाषा बोलणारे लोक राहतात. पण या मुंबईची एक वेगळीच गंमत आहे ती म्हणजे या मुंबईत खूप प्रमाणात मराठी मानस राहतात. तसाही मराठी माणसांची मुंबई म्हणायला काही हरकत नाही. पण दोन मराठी माणूस एका मेकाला समोर समोर भेटतात तेव्हा ते मराठी मध्ये न बोलता हिंदी मधेच बोलतात. कारण त्या दोन माणसांना हे माहित नसत कि समोरचा माणूस मराठी आहे ते हीच एक मोठी गंमत आहे. त्याच प्रमाणे या मुंबईत अनेक ठिकाण फिरण्याचा सारखी आहेत . या मुंबईत आलेला माणूस कधीच उदास बसू शकत नाही. या मुंबईत माणसाला रोजगाराच्या चांगल्या संध्या उपलब्ध आहेत या  मुंबईच्या जीवावर अनेक कुटुंब चालतात. कारण या मुंबईत खूप मोठं मोठ्या कंपन्या आहेत  त्या कंपन्यानं मध्ये रोजगाराची संधी मिळते. त्याच प्रमाणे या मुंबईत चांगल्या प्रकारे शिक्षण देखील दिले जाते. इथला अनपढ माणूस सुद्धा चांगल्या प्रकारे वाचू किंवा लिहू शकतो. म्हणून हि मुंबई सगळ्यांना आवडते. म्हणून या मुंबईला मुंबई मेरी जाण असा म्हणणे काहीच वावगं ठरणार नाही.  

No comments:

Post a Comment