महाड हि चित्त थरारक घटना आहे . हि घटना ऐकल्या नंतर काळजाचा ठोकाच चुकेल अशी हि घटना आहे .या महाड दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवित हानी आणि मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली . या मध्ये वित्त हानी कडे दुर्लक्ष केला तर मात्र जीवित हानी खूपच धक्का दायक आहे .या संपुर्ण दुर्घटने मध्ये २ एस टी बस वाहून गेल्या .पण याच बस मधले २५-३० प्रवाशी बेपत्ता झाले .
हा ब्रिज १०० वर्ष जुना होता. हे सरकारला माहित असून त्यांनी विशेष दाखल घेतली नाही . नडगाव-राजेवाडी दरम्यानचा हा ब्रिटीशकालीन पूल अखेरची घटका मोजत असून, हा पूल धोकादायक बनला आहे असे वृत्त लोकमतने ३ सप्टेंबर २०१३ च्या हॅलो रायगड पुरवणीत दिले होते.तरी देखील सरकारने गोष्टीकडे दुर्लक्ष केले.जर या बातमी कडे सरकारने दुर्लक्ष केले नसते तर तो महाड चा पूल वाहूनच नसता गेला .एकूणच काय तर या दुर्घटनेला सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे .हि घटना घडल्या नंतर ९ दिवस झाले तरी वाहून गेलेल्यांचा शोध चालूच होता.म्हणजे आपला महाराष्ट्र सरकार एकूणच तंत्रज्ञानाच्या बाबतीत किती पुढे आहे हे दिसून येते .जर महाराष्ट्र सरकार कडे चांगली कार्य प्रणाली असती तर शोध मोहीम एवड्या दिवस चाललीच नसती .जर अमिरीकेकडे ,जपानकडे ,चीनकडे एवड तंत्रज्ञान असू शकतो .मग भारतात का नाही .म्हणजे भारत अजून तरी प्रगतशील नाही आहे .
हा ब्रिज १०० वर्ष जुना होता. हे सरकारला माहित असून त्यांनी विशेष दाखल घेतली नाही . नडगाव-राजेवाडी दरम्यानचा हा ब्रिटीशकालीन पूल अखेरची घटका मोजत असून, हा पूल धोकादायक बनला आहे असे वृत्त लोकमतने ३ सप्टेंबर २०१३ च्या हॅलो रायगड पुरवणीत दिले होते.तरी देखील सरकारने गोष्टीकडे दुर्लक्ष केले.जर या बातमी कडे सरकारने दुर्लक्ष केले नसते तर तो महाड चा पूल वाहूनच नसता गेला .एकूणच काय तर या दुर्घटनेला सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे .हि घटना घडल्या नंतर ९ दिवस झाले तरी वाहून गेलेल्यांचा शोध चालूच होता.म्हणजे आपला महाराष्ट्र सरकार एकूणच तंत्रज्ञानाच्या बाबतीत किती पुढे आहे हे दिसून येते .जर महाराष्ट्र सरकार कडे चांगली कार्य प्रणाली असती तर शोध मोहीम एवड्या दिवस चाललीच नसती .जर अमिरीकेकडे ,जपानकडे ,चीनकडे एवड तंत्रज्ञान असू शकतो .मग भारतात का नाही .म्हणजे भारत अजून तरी प्रगतशील नाही आहे .
No comments:
Post a Comment