Monday, 24 October 2016

शेतकर्यांची आत्महत्या

शेतकरी हा शेती पिकवुन लोकांची पोट भरत असतो. ही शेती करण्यासाठी शेतकरी पतापेठी व बॅॅकाकडून कर्ज घेतो. पण दुष्काळामुळे  किंवा प्रदूषणामुळे त्याची शेती मोठ्या प्रमाणात उगवली जात नाही. पिक न येण्याला पण मानवच जबाबदार आहे. कारण मानवाच्या हल्गर्जी पानामूळे या प्रकारची अडचणी निर्माण होत आहेत  कारण मोठ्या प्रमाणात वृक्षतोड़ आणि वृक्षतोड झाल्यामुळे  पाऊस पडण्याचे प्रमाण कमी  होत. आणि या प्रकारच्या अडचणी  आल्यामुले शेती पिकत नाही. आणि ही शेती मोठ्या प्रमाणात न पिकल्यामुले आणि डोक्यावर असलेल्या कर्जा ला घाबरून तो आत्महत्या  करण्याचा विचार करतो.


पण शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीची  भरपाय जर  सरकारकडून मिळत असेल तर शेतकरी आत्महत्या  करण्याचा  विचार देखिल करणार नाही. आणि शेतकर्यांचे आत्महतेचे  प्रमाण देखिल कमी होतील. त्याच प्रमाणे वेगवेगळ्या  प्रकारे प्रयोग करुण शेतकर्यांना कमी पावसाच्या पाण्यात पिक घेता येतील अशी बियाने तयार केली पाहिजेत . तरच पाण्याच्या अभावामुळे   शेतीचे नुकसान होणार नाही. त्याच प्रमाणे शेतकर्याना सरकारकडून स्वस्त दरात शेती बियाणे दिले पाहिजे. तसेच त्यांच्या शेतीवर होणार्या रोगासाठी सरकारने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनवलेली  औषधे दिली पाहिजेत. जेनेकरुण शेतकरी त्याची शेती चांगल्या प्रमाणात पिकवुन तो ते धान्य विकून आपल कर्ज फेडू शकतो. आणि स्वताच्या परिवराच पोट भारू शकतो. जर अशीच सरकारने शेतकर्याला मदत केली. तर आपला शेतकरी आत्महत्या करणार नाही. 

No comments:

Post a Comment